...
Browsing Category

शेती-वाडी

शेतकऱ्यांचे संकट वाढले ; पावसाअभावी पेरणी रखडली

राज्यात २७ जून २०२५ अखेर केवळ ७.६६ लाख हेक्टरवरच पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ५०% कमी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
Read More...

शेतीला कृषी पर्यटनाची जोड; शेतकऱ्यांना समृद्धीची नवी दिशा

महाराष्ट्र कृषी पर्यटन परिसंवाद २०२५ मध्ये मिलिंद शिंदे यांचे प्रतिपादन, शेतीला कृषी पर्यटन जोडल्यास शेतकऱ्यांना समृद्धीचा मार्ग मोकळा होणार. (krushi tourism maharashtra 2025)
Read More...

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज जमा होणार PM किसान योजनेचा 18 वा हप्ता 

मुंबई Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana : दसरा आणि दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपले असून, आज केंद्र सरकार शेतकऱ्यांना फेस्टिवल गिफ्ट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे…
Read More...

पी.एम. किसान सन्मान निधी सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी कधी बँकेत कधी जमा होणार कृषी मंत्री धनंजय…

PM Kisan Samman Nidhi Yojana मुंबई  : पी.एम. किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा व पाचवा…
Read More...

शेतकऱ्यांच्या  बँक खात्यात  PM किसान योजनेचा 18 वा हप्ता कधी जमा होणार ; KYC केली असेल तरच जमा होणार…

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana : दसरा आणि दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपले असून, आता केंद्र सरकार शेतकऱ्यांना फेस्टिवल गिफ्ट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे 5…
Read More...

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

पुणे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना २०२४-२५ व २०२५-२६ च्या मृग बहारासाठी डाळिंब, पेरू, चिकु, लिंबू, संत्रा, मोसंबी, सिताफळ व द्राक्ष…
Read More...

राज्यात वर्षभरात कुठे किती होईल पाऊस ; पेरणी कधी करावी यावर हवामान तज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी…

राज्यामध्ये यंदा जून ते जुलै या दोन महिन्यात कमी पाऊस असून, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात चांगला पाऊस होईल. जून महिन्यात राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र…
Read More...

शेतकऱ्यांना परदेशात जाऊन शेतीचा अभ्यास करण्याची संधी ; करावा लागेल अर्ज, कशी आहे प्रक्रिया समजुन…

शेतीविषयक तंत्रज्ञान (Agricultural Technology) व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच…
Read More...

आता प्रत्येक गावातील पाऊस मोजला जाईल.. काय आहे योजना जाणून घ्या

राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतीमध्ये (Gram Panchayat) अद्ययावत पर्जन्य मापन यंत्र बसवण्याचे नियोजन शासन करत असून, पहिल्या टप्प्यात 3 हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायतीत ही यंत्रे बसवण्यात…
Read More...

Drought news । दुष्काळ पाहण्यासाठी केंद्राच पथक बांधावर

दुष्काळाची पहाणी करण्यासाठी केंद्र शासनाचा (Central Govt) पथक राज्यात दाखल झाला असून, थेट बांधावर जाऊन पाहणी करणार आहे. (The Center has filed a petition to see the situation in the…
Read More...