Browsing Category

ताज्या घडामोडी

हत्तीरोगाचा प्रसार कसा होतो ? त्यावर उपचार काय आहेत ? हे तुम्हांला माहित आहे का ? (Did you know)

नांदेड : हत्तीरोग म्हणजे पाय हत्तीसारखा होणे, ही स्थिती शेवटच्या स्टेजमध्ये होत असते. परतु आपण हत्तीरोग होऊच नये यासाठी प्रयत्न केल्यास त्याला दोन हात लांब ठेवू शकतो का?,
Read More...

अल्पसंख्याक सामाजातील युवकांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न (Dream) होणार साकार

मुंबई : मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत वैद्यकीय शिक्षणासाठी २.५० लाख रुपये इतके कर्ज तर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत ५ लाख रुपये इतके कर्ज उपलब्ध करुन…
Read More...

रायलसीमा एक्सप्रेससह (Express) रेल्वेचे अन्य प्रश्न लागणार मार्गी

नांदेड : राज्य राणी एक्सप्रेसचे (Rajya rani Express) 7 डब्बे नाशिकला उघडत असे ज्यामुळे नांदेड ते नाशिक या अंतरात या डब्यानाचा काहीही उपयोग होत नाही.
Read More...

डाॅ. प्रमोद ढेंबरे यांना कोरोना योध्दा (Corona Warrior) सन्मान प्रदान

पुणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत गरीब व गरजू रुग्णांच्या विवध चाचण्या अल्पदरात करुन रुग्णसेवा करणारे डाॅ. प्रमोद शिवाजीराव ढेंबरे यांचा कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य…
Read More...

देगलूर -बिलोली तालुक्यातील (Deglur-Biloli taluka) रस्त्यांचे भाग्य उजळले !

नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी देगलूर-बिलोली विधानसभा मतदरासंघातील राज्य व जिल्हा मार्ग व इतर प्रमुख रस्त्यांना अच्छे दिन आले आहेत. कारण या…
Read More...

मुख्यमंत्री महाआरोग्य (Maha Arogya) कौशल्य विकास प्रशिक्षणाला सुरुवात

पुणे : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण हा कार्यक्रम सुरू…
Read More...

एमआयडीसीतील २० टक्के प्लॉट्स अनुसूचित जाती-जमातीतील SC / ST उद्योजकांना द्या

मुंबई : एमआयडीसी मधील २० टक्के प्लॉट्स अनुसूचित जाती-जमातीतील उद्योजकांना मिळावेत अशी आग्रही मागणी देखील डिक्कीने यावेळी केली.
Read More...

पॉलिटेक्निक (Polytechnic) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत दहावीच्या निकालापूर्वीच विद्यार्थी होऊ…

पॉलिटेक्निक (Polytechnic) अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत दहावीच्या निकालापूर्वीच विद्यार्थी होऊ शकतात सहभागी
Read More...

नागरिकांच्या (Citizens) मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होता कामानये !

मुंबई : कायदा-सुव्यवस्था भक्कम राखण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मैदानात उतरुन काम करावे. कुठल्याही परिस्थितीत नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होणार नाही, याची काळजी…
Read More...