Browsing Category

शासन निर्णय

खुशखर…राज्यात तीन हजार तलाठी पद भरती होणार

मुंबई : तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ‍ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात…
Read More...

Govt job। भूमि अभिलेख विभागाची गट क सरळसेवा भरती परीक्षा कधी होणार ? जाणून घ्या..

नांदेड : भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह 4 (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने (Govt job) भरण्यासाठी 9 डिसेंबर 2021 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर…
Read More...

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीला स्थगिती

मुंबई : राज्यातली पोलीस भरती (Police Recruitment 2022) पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे. यासदंर्भातील एक पत्र सोशलमिडियावर व्हायरल होत असून, त्यात प्रशासकीय कारणास्तव पोलीस भरती…
Read More...

 खुषखबर । शासन राज्यातील 75 हजार रिक्त पदे शासन भरणार

मुंबई :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission (mpsc) कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस (TCS, IBPS) मार्फत…
Read More...

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा गुरुवारी पासून मिळणार…

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme) अल्प मुदतीच्या पीक कर्जाची (Short term crop loan) नियमितपणे परतफेड…
Read More...

विद्यार्थ्यांसाठी बातमी : दहावी, बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर  

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) लातूर, औरंगाबाद, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर,…
Read More...

मोठी बातमी : पशुसंवर्धन विभागातील रिक्त ११५९ पदे भरली जाणार

मुंबई : राज्यातील लम्पी चर्मरोग नियंत्रण उपाययोजनांकरीता आवश्यक खर्च तसेच पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षकाची ( Livestock Supervisor) २८६ रिक्त पदे आणि…
Read More...

Good news | राज्यात ७५ हजार पदांची भरती होणार

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत…
Read More...

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
Read More...

बारावीचा निकाल उद्या ; दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या बुधवारी (दि.8) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. यासंदर्भातील माहिती शालेय…
Read More...