Browsing Category
ताज्या घडामोडी
धक्कादायक : बालशौर्य पुरस्कार प्राप्त करतोय मोलमजुरी
नांदेड : बाल वयात शौर्य गाजवणाऱ्या बालकांना राष्ट्रपतींच्या हस्ते बालशौर्य पुरस्काराने (Child Bravery Award) सन्मामनित केले जाते.
Read More...
Read More...
स्वातंत्र्य दिनापासून राज्य होणार कोरोना निर्बंधातून मुक्त
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. (The state will be free from Corona restrictions since…
Read More...
Read More...
मुस्लिम आरक्षणाच काय ? लोकसभेत एमआयएमचे खासदार ओवैसी अक्रमक
दिल्ली Muslim risarveshan : मराठा समाजाला आरक्षण द्या, पण मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच काय ? असा थेट सवाल एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी (MIM president and MP Asaduddin…
Read More...
Read More...
मोठी बातमी… “या” ठिकाणीच्या शाळा सुरु होणार ; पण अशी घ्यावी लागणार काळजी
मुंबई : राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी करण्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सूतोवाच केला होता. त्यानुसार आता 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण…
Read More...
Read More...
मिरा-भाईंदर महापालिकेच्या अतरिक्त आयुक्तपदी डाॅ. संभाजी पानपट्टे
Mumbai मुंबई : मिरा-भाईंदर महापालिकेच्या रिक्त असलेल्या अतरिक्त आयुक्तपदी डाॅ.संभाजी श्रीहरी पानपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Read More...
Read More...
धक्कादायक : नांदेड जिल्ह्यात पुन्हा वाढतायेत कोरोना रुग्ण
नांदेड : नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या कमी होत असतानाच सोमवारी तब्बल 9 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नांदेडकरांना काळजी घ्यावी लागणार आहे. (Shocking:…
Read More...
Read More...
रानभाजी महोत्सवात दुर्मिळ भाज्या खरेदीची संधी
नांदेड : कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळु, कपाळफोडी, कुरडू, उंबर, चिवळ, भुई आवळी इ.
Read More...
Read More...
मोहरमध्ये मिरवणुका नको ; अशी आहे नियमावली
मुंबई : मोहरमनिमित्त मुस्लिम बांधवांतर्फे वाझ/मजलीस तसेच मातम मिरवणुका काढल्या जातात. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने परवानगी नाकारण्यात आली. (Corona pandemic Maharashtra…
Read More...
Read More...
प्रेम व्यक्त करण्यासाठी “ही” पद्धत आवलंबल्यास ठरु शकतो विनयभंग
नागपूर : प्रेम व्यक्त करण्यासाठी चिठ्ठीचा (love letter) वापर केला जातो. पंरतु सध्या सोशल मीडियामुळे चिठ्ठी आता कालबाह्य होत असल्याचे चित्र आहे.
Read More...
Read More...
अक्षरदान प्रतिष्ठानतर्फे संत तुकाराम वैश्विक कथा स्पर्धेचे आयोजन
पुणे : अक्षरदान प्रतिष्ठानतर्फे 'संत तुकाराम वैश्विक कथा लेखन स्पर्धा' आयोजित केली आहे. कथेला विषयाचे बंधन नसून मराठी भाषेत लिहिलेली कथा दि. ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.
Read More...
Read More...