Browsing Category

महाराष्ट्र

जिल्हा परिषद, पंचायत समितीवरील प्रशासक राजला मुदतवाढ

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्यासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियमात सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय सोमवारी…
Read More...

टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे निधन

मुंबई : टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला आहे. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पालघर जिल्हा अधीक्षकांनी दिली आहे. (Former Chairman of Tata Udyog…
Read More...

आसाराम बापूच्या भक्तांचा पुण्यात मूक मोर्चा

पुणे : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू तुरुंगात आहे. 2013 मध्ये जोधपूरमधील आश्रमात १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यानंतर…
Read More...

पुणे शहर आणि जिल्ह्यात गणेशोत्सवात तीन दिवस दारू बंदी

पुणे : गणेशोत्सव (Ganeshotsav) कालावधीत शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्री सर्व प्रकारची ३१ ऑगस्ट,९ सप्टेंबर आणि १० सप्टेंबर दिवशी बंद राहतील.…
Read More...

Agniveer | पोलीस, अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरूणांना प्रशासन उपलब्ध करून देणार सोयी सुविधा

मुंबई : पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री…
Read More...

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका

मुंबई : गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील (Mumbai-Pune Expressway) टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांदणी चौकातील वाहतुकीत अडकले ; आता पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी…

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना शुक्रवारी पुणे- बंगलोर राष्ट्र महामार्गावर (Pune-Bangalore national highway) वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यानंतर आता…
Read More...

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना उद्यापासून टोलमाफी ; जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिल्या…

पुणे : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना, वाहनांना राज्य शासनाने टोल माफी (Toll Plaza) जाहीर केली असून त्याचे जिल्ह्यात काटेकोर पालन करत गणेशभक्तांना कोणत्याही असुविधेला सामोरे जावे लागू…
Read More...

टीईटी परीक्षा घोटाळ्यात नांदेड जिल्ह्यातीलही शिक्षक

नांदेड : टीईटी परीक्षा शिक्षक भरती (TET exam scam) घोटाळ्यात नांदेड जिल्ह्यातील 54 शिक्षकांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. ज्या शिक्षकांची नावे…
Read More...

Good news | राज्यात ७५ हजार पदांची भरती होणार

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत…
Read More...