Browsing Category
ताज्या घडामोडी
१५ जुलैला शाळा Schools सुरु ! हे असतील नवे नियम !
नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे संपूर्ण राज्यातील शाळा बंद आहेत. आता राज्य शासनाने 15 जुलैपासून शाळा सुरु करण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यात ज्या गावांत कोरोनाचे…
Read More...
Read More...
नांदेड जिल्ह्यात कुठे किती (How much) पाऊस झाला ?
नांदेड ः जूनमध्ये झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी करुन घेतली. परंतु त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट गडद होत होते. त्यातच पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून,…
Read More...
Read More...
धक्कादायक : नांदेडकरांनो सावधान, हत्तीरोगाने जिल्ह्यात पाय पसरले !(Elephantiasis)
नांदेड : हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम जिल्ह्यात 1 ते 15 जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य खात्यातील अधिकारी व कर्मचारी हे घरोघरी जावून डिईसी (DEC) व…
Read More...
Read More...
(Dr. Sambhaji Panpatte) मिरा भाईंदर महानगरपालिका उपायुक्त डाॅ. संभाजी पानपट्टे यांच्या…
कंधार : तालुक्यातील काटकळंबा येथील भूमिपुत्र तथा मिरा भाईंदर महानगरपालिका उपायुक्त डाॅ. संभाजी पानपट्टे (Deputy Commissioner of Mira-Bhayandar Municipal Corporation (MBMC) Sambhaji…
Read More...
Read More...
खळबळजनक | अतिक्रमण पडले महागात ; मेळगावच्या Sarpanch सरपंचासह महिला सदस्य अपात्र
नायगाव | बलात्कार प्रकरणाच्या आरोपात तुरुंगात असेलला मेळगावचा सरपंच व अतिक्रमण केल्या प्रकरणी एका महिला सदस्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. या निर्णयाने एकच खळबळ उडाली आहे.…
Read More...
Read More...
“आपल्या मागे ED लावल्यास आपण सीडी लावू” असे म्हणणाऱ्या Eknath khadse यांच्या जावायाला…
पुणे ः एकनाथ खडसे यांनी (Eknath khadse) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करताना आपल्यामागे ईडीचा (Enforcement Directorate) ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र,…
Read More...
Read More...
बिग ब्रेकिंग : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार (Dilip Kumar) यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार (Dilip Kumar) यांचे निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एक महान अभिनेता…
Read More...
Read More...
(Nine bills) पावसाळी अधिवेशनात ‘हे’ विधयेके मंजूर
मुंबई | पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचाच असला तरीही या अधिवेशनात जनतेच्या हिताचे कामकाज करता आले, याचे समाधान आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशन संस्थगित…
Read More...
Read More...
(Parallel assembly) इंदिरा गांधीही आवाज दाबू शकल्या नाहीत : फडणवीस
मुंबई : महाविकास सरकारला आमचा डीएनए माहीत नाही. इंदिरा गांधींनीही आणीबाणी लादून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याही आमचा आवाज दाबू शकल्या नाहीत. त्यानंतर विरोधी पक्षाने…
Read More...
Read More...
(Families) | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या “या” व्यक्तींच्या परिवारांना मिळणार जोजनांचा…
नांदेड | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या 1 हजार 20 व्यक्तींच्या परिवाराला भेट देऊन माहिती गोळा करण्यात आली आहे. यातील 712 व्यक्तींच्या परिवारासाठी विविध शासकिय योजनांचे लाभ मिळणार आहेत.!-->…
Read More...
Read More...