आंतरजातीय विवाह केल्यास मिळतो अर्थसाह्य, पण ते कोणाला जाणून घ्या..

नांदेड : देशातील जातीय भेदभाव कमी करुन सर्व धर्मात समानता व्हावी. या दृष्टिकोनातून केंद्र शासनाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना सन…
Read More...

किमान आधारभूत किंमत जाहीर, धान खरेदी केंद्रांना मंजुरी, कोणत्या धान्याला किती दर जाणून घ्या..

किमान आधारभूत किंमत (Minimum base price) खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम सन 2021-22 साठी धान खरेदी केंद्रास मंजूरी देण्यात आली आहे.
Read More...

दयाराम राजगुरू यांच्या स्मृतिदिनानिम्मित आरोग्य मदत केंद्राचे उद्घाटन

पुणे : मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता म्हणजेच ताडीवाला रोड (Tadiwala Road) येथे लोकनेते दयाराम राजगुरू चारीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आणि नगरसेविका लताताई राजगुरू यांच्या पुढाकाराने…
Read More...

बारावीचा निकाल जाहीर मुलींनी मारली बाजी, तुमच्या विभागाचा निकाल किती टक्के लागले जाणून घ्या

बारावीचा निकाल जाहीर मुलींनी मारली बाजी, तुमच्या विभागाचा निकाल किती टक्के लागले जाणून घ्या पुणे : बारावीचा निकाल जाहीर झाला असून, यात मुलींनी बाजी मारली आहे. निकाल एक वाजता…
Read More...

बारावीचा निकाल आज दुपारी एक वाजता होणार जाहीर, निकाल कुठे आणि कसे पहाल जाणून घ्या

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या बुधवारी (दि.8) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. त्यासाठी तीन संकेतस्थळ…
Read More...

मोठा निर्णय : शेतकरी आंदोलकांवरील सरकार गुन्हे शासन मागे घेणार

मुंबई : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जिवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी (Farmers) आंदोलनांतील शेतकर्‍यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित…
Read More...

बारावीचा निकाल उद्या ; दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या बुधवारी (दि.8) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. यासंदर्भातील माहिती शालेय…
Read More...

राज्यात पाणी टंचाई चटके सुरुच , तुमच्या जिल्ह्यात किती टॅंकर्स सुरु आहेत जाणून घ्या..

मुंबई : जूनचा पहिला आठवडा संपत आला असून, मान्सून दाखल झालेले नाही. त्यामुळे पाणी टंचाईचे चटके बसतच आहेत. राज्यात ३० मे २०२२ च्या स्थितीप्रमाणे ५१५ गावे आणि ११८० वाड्यांना ४४२ टँकरद्वारे…
Read More...

राज्य मंत्रीमंडळाने घेतलेले महत्वाचे निर्णय

मुंबई  : महाऊर्जाकडील नोंदणीकृत 418 मेगावॅट (MW) क्षमतेच्या प्रकल्पांना कार्यान्वित करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय ११ मे २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.…
Read More...

Palkhi prasthan sohala 2022 : पालखी सोहळ्याची तयारी कुठपर्यंत आली जाणून घ्या, उपमुख्यमंत्री अजित…

Palkhi prasthan sohala 2022 पुणे  :  श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे.  पालखी मार्ग,…
Read More...