Browsing Category

ताज्या घडामोडी

मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पातून मांडलेल विकासाचं पंचामृत राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करु. समाजातील सर्व घटकांना न्याय देतानाच सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगून…
Read More...

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ विरोधक आक्रमक

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांना न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर संसदेच्या सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली आहे. या…
Read More...

Artificial Intelligence । “आर्टिफिशिअल इंटेलिजन्स”मुळे नोकऱ्या जाणार

Artificial Intelligence । "आर्टिफिशिअल इंटेलिजन्स" (एआय) म्हणजेच कृतिम बुद्धितीमुळे जगभरातील अनेक विभागातील नोकऱ्यांवर गदा येणार आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागण्याची…
Read More...

राहूल गांधी यांची खासदारकी रद्द ; लोकसभा सचिवालयाची कारवाई

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा सचिवालयाने जारी केला आहे. मोदी (Modi) या आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी…
Read More...

पुणे मेट्रो बनली सहली, वाढदिवस, जादूचे प्रयोगाचे ठिकाण : विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई : पुण्यात सुरु झालेली मेट्रो नागरिकांसाठी काही कामाची नसल्याचे सांगत पुणे मेट्रोचा (Pune Metro) उपयोग शाळकरी मुलांच्या सहलीसाठी, वाढदिवस (birthday) साजरे करण्यासाठी, जादूचे प्रयोग…
Read More...

Ramadan News । रमजान महिना सुरु…कशी असते दिनचर्या जाणून घेऊया…

Ramadan News : पवित्र रमजान महिना (Ramadan month) हा मुस्लिम बांधवांसाठी (Muslim brothers) अत्यंत महत्वाचा मानला जातो.  रमजानचा पहिला रोजा (Ramadan fast) शुक्रवार (दि.24 मार्च)…
Read More...

Rahul Gandhi : राहुल गांधीना दोन वर्षाची शिक्षा

Gujarat News: मोदी आडनावावरून विनोद करणे राहुल गांधींना  (Rahul Gandhi) भोवले असून, सूरत न्यायालयाने दोन वर्षाचे शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर त्यांना जामिन मंजूर करण्यात आले. (Rahul…
Read More...

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

मुंबई: बाळासाहेब असते तर शिवसेना फुटलीच नसती, उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मी शिवसेनेतून बाहेर पडलो.  त्यांनाच कंटाळून अलिबाबा  40  (मला चोर म्हणता येणार नाही) जण शिवसेना सोडून बाहेर पडले…
Read More...

साहेब, आम्हाला गांजाची शेती करू द्या.. शेतकर्‍यांकडे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे मागणी

नाशिक : राज्यातील अवकाळी पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतीचीही समावेश आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामुळे…
Read More...

धक्कादायक : राज्यात पंधरा हजार अल्पवयीन मुली बनल्या माता, सर्वाधिक बालविवाह परभणीत 

पुणे : सध्या राज्याच्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून, (Budget Session of Legislative Assembly) त्यात आमदारांकडून अनेक प्रश्न विचारले जातात. त्याला संबंधित विभागाकडून लेखी…
Read More...