Browsing Category

ताज्या घडामोडी

उद्धव ठाकरे राजीनामा देण्यापूर्वी साधलेल्या संवादात काय म्हणाले, जाणून घ्या…

मी आश्वस्त केले होत जे सुरु केलय ते सुरु राहील. आता पर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने. सरकार म्हणून अनेक कामे रायगड, बळीराजाला कर्जमुक्त केले. आपण विसरणार नाही.
Read More...

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा : आरोग्य विभागातील “त्या” संवर्गातील परिक्षा रद्द

राज्य सरकराने (State Government) शेवटच्या दिवसी जाता-जाता परिक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
Read More...

बिग ब्रेकिंग न्यूज : मुख्यमंत्री पदासह आमदारकीचा ही उद्धव ठाकरेंनी दिला राजीनामा

मुंबई :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्य पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केले आहे.
Read More...

मंत्रिमंडळ बैठक : औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव 

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या  मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव…
Read More...

गोड बातमी : राज्यात पोलीस भरतीला मंजुरी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली घोषणा

राज्यातील रिक्त असलेल्या सात हजारांहून अधिक पोलीस शिपाई (Police constable) संवर्गातील भरती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
Read More...

दहावी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका सोमवारी मिळणार ?

मुंबई : दहावीचा निकाल ऑनलाईन प्रसिद्ध (10th results published online) होऊन दहा दिवस लोटले असून, गुणपत्रिका (Scorecard) अद्यापही मिळालेले नाहीत. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, पुढील…
Read More...

 पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि कचरा बाजूला केला : आदित्य ठाकरे

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात जिथे-जिथे मी जात आहे, तिथे प्रत्येक शिवसैनिक ही परिस्थिती संकट म्हणून नाही तर संधी म्हणून बघत आहे. घाण निघून गेली.
Read More...

काय बोलता ! राज्यात कोरोनाची सव्वासहा हजार रुग्ण आढळले

गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे एकीकडे मास्क सक्ती करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
Read More...

काय घडल्या राजकीय घडामोडी ? (What happened to the political developments?)

एकनाथ शिंदे यांनी बंड करत रात्रीच सुरत गाठले बंडखोरांची समजूत काढण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांनी सुरत गाठले. परंतु शिष्टाई निष्फळ ठरली. (What happened to the…
Read More...