Browsing Category
महाराष्ट्र
मराठी माणसाला डिवचू नका, आता इतकंच सांगतो ! : राज ठाकरे
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari controversial statement) यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्याचे राज्यात पडसाद उमटत आहेत.…
Read More...
Read More...
अक्षरदान प्रतिष्ठानतर्फे संत तुकाराम वैश्विक कथालेखन स्पर्धा
पुणे : अक्षरदान प्रतिष्ठानतर्फे 'संत तुकाराम वैश्विक कथालेखन स्पर्धा' आयोजित केली आहे. कथेला विषयाचे बंधन नसून मराठी भाषेत लिहिलेली कथा दि. २५ ऑगस्टपर्यंत पाठविणे आवश्यक आहे. (Sant…
Read More...
Read More...
कंधार तालुक्यातील शेती नुकसानीचे होणार पंचनामे
कंधार : कंधार तालुक्यसह सर्वत्र अतिवृष्टीमुळे नदी नाल्याना पूर आले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले असून, आता या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिले आहेत.…
Read More...
Read More...
जामखेडमध्ये अकरा प्रतिष्ठीतांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल
अहमदनगर : अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जामखेड शहरातील अकरा प्रतिष्ठीतांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेेत. आरोपींमध्ये प्रतिष्ठीत…
Read More...
Read More...
मंकी पॉक्स विषयी जाणून घ्या…खबरदारी बाळगा…
देशात सर्वप्रथम केरळ राज्यात (State of Kerala) ‘मंकी पॉक्स’ आजाराचे रुग्ण (Monkey pox patients) आढळले. सर्वसाधारणपणे मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून, रोगी 2 ते 4 आठवड्यात बरा…
Read More...
Read More...
मतदार यादीत आता आधार क्रमांक जोडले जाणार
पुणे : भारत निवडणुक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेद्वारा निवडणुक कायदा (सुधारणा) अधिनियम २०२१ अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा केल्या…
Read More...
Read More...
पुणे ग्रामीण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी हिम्मत खराडे यांनी ५ ऑगस्ट २०२२ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम…
Read More...
Read More...
जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर ; ह्या दिवसी होणार सोडत
मुंबई : राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत २८४ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने…
Read More...
Read More...
भविष्यात कोणत्याही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागणार नाही, असे काम करणार ; मुलीच्या मनोगताने…
आम्ही जिद्दीने शिक्षण घेऊन देशाचे जबाबदार नागरिक बनू आणि कोणत्याही शेतकऱ्यावर भविष्यात आत्महत्येची वेळ येणार नाही, असे काम करू
Read More...
Read More...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव : नांदेड जिल्ह्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या घरावर फडकणार…
स्वातंत्र्य दिनाचे (independence day) औचित्य साधून “हर घर तिरंगा” (har ghar tiranga) उपक्रमाला लोकसहभागाच्या व्यापक चळवळीचा एक नवा मापदंड आज निश्चित करण्यात आला.
Read More...
Read More...