Browsing Category

ताज्या घडामोडी

पुणेकरांचा कौल कोणाच्या पारड्यात ; भाजप – काँग्रेसकडून विजयी उत्सवाची तयारी

पुणे : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. निवडणुकाच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी पुणे लोकसभा मतदार संघासाठी 53.54 टक्के मतदान झाले. भाजपचे…
Read More...

डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या ‘Problem of The Rupee’ च्या शंभरी निमित्त लंडन मध्ये होणार…

मराठी अर्थशास्त्र परिषद महाराष्ट्र आणि सायास सहकारी संस्था पुणे यांच्यातर्फे 'Problem of The Rupee' जागतिक आणि शतकोत्तर, परिषदेचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे 11 जून रोजी आयोजन करण्यात…
Read More...

राज्यात वर्षभरात कुठे किती होईल पाऊस ; पेरणी कधी करावी यावर हवामान तज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी…

राज्यामध्ये यंदा जून ते जुलै या दोन महिन्यात कमी पाऊस असून, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात चांगला पाऊस होईल. जून महिन्यात राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र…
Read More...

पोर्शे कार चालक अल्पवयीन मुलाच्या आईला पोलिसांनी केली अटक

ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. बदलण्यात आलेले रक्तनमुने मुलाच्या आईचे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तशी कबुली मुलाच्या आईने पोलिसांसमोर दिली आहे. तर…
Read More...

Kalyani Nagar Porsche car accident । अजीत पवार म्हणाले, मी पोलीस आयुक्तांना कायमच फोन करतो ; आमदार…

पुणे पोलीस आयुक्तांना (Pune Police Commissioner) मी कायमच फोन करतो. पुण्यातल्या अपघातानंतर दोषींवर योग्य कारवाई करा असे मी सांगितले होते. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ते माझे कामच आहे…
Read More...

हिंजवडी आयटी पार्कमधून ३७ कंपन्या बाहेर जाणे हे धक्कादायक  : आमदार रवींद्र धंगेकर

पुण्यातील ट्रॅफिकला कंटाळून हिंजवडी आयटी पार्कमधून ३७ कंपन्या पुण्याबाहेर आणि राज्याबाहेर जाणे हे धक्कादायक आहे. यामुळे पुण्यातील रोजगाराबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.…
Read More...

लोकसभा निवडणुकीचा निकाल किती वाजेपर्यंत लागेल ? जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली निश्चित वेळ

लोकसभेची मतमोजणी मंगळवार दिनांक ४ जून रोजी होणार असून मतमोजणीची सर्व प्रकिया पूर्ण झाल्यावर सकाळी ८ प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होईल. तर निकाल दुपारी ३ वाजेपर्यंत लागेल अशी माहिती…
Read More...

आयटी कंपन्या बाहेर जाण्यास खोके सरकारच जबाबदार – खा. सुप्रिया सुळे

हिंजवडीमधील आयटी हब (Hinjewadi IT Hub) मधील 37 कंपंन्या बाहेर राज्यात जाण्यास राज्यातील ट्रिपल इंजिन खोके सरकार जबाबदार आहे. हे सरकार केवळ घरं फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी (Income…
Read More...

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मतमोजणी पूर्वी बदली करा ; प्राताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक…

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Divse) मतोमजणीच्या दोन दिवस अधीच वादात सापडले आहेत. सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत आहेत, त्यामुळे मतमोजणी पुर्वी त्यांची बदली करावी
Read More...

Lok Sabha General Election-2024। महाराष्ट्रात आचारसंहितेत कोणतीही शिथिलता नाही

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता (Model Code of Conduct) अद्यापपर्यंत सुरु असून त्यात कोणत्याही…
Read More...