Browsing Category
ताज्या घडामोडी
Zilla Parishad, Panchayat Samiti elections : जिल्हा परिषद गट आणि गणाचे आराखडे तालुक्यावर मिळतील…
Zilla Parishad, Panchayat Samiti elections नांदेड : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गटांची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांची…
Read More...
Read More...
राज्यातील महापालिका निवडणुकांची आज आरक्षण सोडत
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवायच होत असून, महापालिका निवडणुकांचे (Municipal Corporation Election 2022) बिगुल वाजले आहे. त्याचाच भाग म्हणून…
Read More...
Read More...
परदेशातील शिक्षणासाठी राज्य शासन देतोय पाठबळ, काय आहे योजना जाणून घ्या
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील (Scheduled Castes, Neo-Buddhists) ७५ विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन…
Read More...
Read More...
देशात सगळ्यात कठीण असलेली UPSC परीक्षा महाराष्ट्रातील 60 जण पास
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC) देशातील एकूण 685 उमेदवारांपैकी 60 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या…
Read More...
Read More...
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली दिलगिरी
पुणे : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर काढलेल्या मोर्चात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली होती.…
Read More...
Read More...
खुशखबर ! अखेर मान्सून एक्सप्रेस केरळमध्ये दाखल
पुणे Monsoon arrival : यंदा मान्सून वेळे अधी दाखळ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु मध्ये रेंगाळल्याने मान्सूनचे अगमन लांबले. अखेर मान्सून रविरावारी सकाळी केरळमध्ये दाखल झाला…
Read More...
Read More...
“त्या” बालकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होणार संवाद
नांदेड : कोरोनामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक अथवा कायदेशीर पालक अथवा दत्तक पालक यांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) संवाद…
Read More...
Read More...
‘पीएम-किसान’ योजनेसाठी ‘ई-केवायसी’ आवश्यक, केवायसीसाठी मिळाली मुदतवाढ
पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांची ओळख पडताळणी…
Read More...
Read More...
ग्रामपंचायतींना आता “या” कामासाठी मिळणार पुरस्कार
राज्य शासनाने ग्राम स्वच्छता, गाव तंटामुक्तीसाठी गावांना पुरस्कार दिला जातो.
Read More...
Read More...
जिल्ह्यातील 86 महसूल मंडळातील शंभर गावांमध्ये होणार पीक कर्ज वाटप
नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून अधिकाधिक सहाय्य करता यावे यादृष्टिने प्रत्येक तालुक्यातील पात्र लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत बँकांचे प्रतिनिधी बैठका घेऊन…
Read More...
Read More...