Browsing Category

शेती-वाडी

कंधार तालुक्यातील शेती नुकसानीचे होणार पंचनामे

कंधार : कंधार तालुक्यसह सर्वत्र अतिवृष्टीमुळे नदी नाल्याना पूर आले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले असून, आता या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिले आहेत.…
Read More...

मोठी बातमी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही

प्रधानमंत्री पीक विमा योजना (Crop insurance plan) राबविण्यात येत असून, योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद (E-Crop Survey Record) सक्तीची असल्याची चर्चा शेतकऱ्यांत होत आहे
Read More...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ‘ही’ तारीख शेवटची

पुणे : खरीप हंगाम  २०२२-२३ करीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे. (This is the last date for…
Read More...

बारामतीमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्या उपस्थितीमध्ये सायन्स ॲण्ड इनोव्हेशन ॲक्टिव्हीटी सेंटरचे…

पुणे : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विज्ञान आणि नाविन्यता केंद्र अत्यंत उपयुक्त असून प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र उभारण्यासाठी पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात…
Read More...

खरीप हंगामात पेरणी कधी करावी?, याविषयी राज्याच्या कृषी विभागाने दिली माहिती

पुणे :  खरीप हंगामाची (Kharif season) पुर्व तयारी शेतकर्‍यांनी पुर्ण केली असून, आता पावसाची प्रतिक्षा आहे. येत्या काही दिवसांत पाऊस होईलही, परंतु परेणीसाठी बि-बियाणे, खते खरेदी केली जात…
Read More...

‘पीएम-किसान’ योजनेसाठी ‘ई-केवायसी’ आवश्यक, केवायसीसाठी मिळाली मुदतवाढ

पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने  योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांची ओळख  पडताळणी…
Read More...

जिल्ह्यातील 86 महसूल मंडळातील शंभर गावांमध्ये होणार पीक कर्ज वाटप

नांदेड :  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून अधिकाधिक सहाय्य करता यावे यादृष्टिने प्रत्येक तालुक्यातील पात्र लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत बँकांचे प्रतिनिधी बैठका घेऊन…
Read More...

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 75 ठिकाणी पीक कर्ज वाटप शिबिर, तब्बल 500 कोटींचे कर्ज होणार वाटप

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि बँकांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जाईल.
Read More...

खरीप हंगाम : नांदेड जिल्ह्यातील खते, बि-बियाणांच्या उपलब्धतेविषयी महत्वाची आली समोर

नांदेड : उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटेकोर वापर होण्याच्या दृष्टीकोणातून ठिबक सारखे तंत्रज्ञान मोलाचे आहे. संपूर्ण जगाने हे तंत्रज्ञान स्विकारुन कमी पाण्यात अधिकची प्रगती यातून साध्य…
Read More...

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रचला इतिहास ; जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी केलं कौतुक

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बियाणे बाबत केलेल्या नियोजनामुळे आज शेतकऱ्यांनी स्वयंपूर्णता मिळवून इतिहास रचला आहे. कृषी विभागामार्फत यासाठी गावपातळीवर भर दिला जात…
Read More...