पुराच्या पाण्यापासून बचावासाठी पुनर्वसन करा ; अन्यथा उपोषण करु गावकऱ्यांचा इशारा
मानार धरणाखालील कौठा गावात दरवर्षी पुराचे पाणी शिरत असून गावकऱ्यांनी पुनर्वसनाची मागणी केली आहे. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास उपोषणाचा इशारा
Read More...
Read More...