विधवा प्रथा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, शासनाने घेतला निर्णय

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावा केला. त्याची चर्चा राज्यभर झाली. आता त्यावर राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्या ठरावाचे…
Read More...

Big breaking | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका OBC आरक्षणासह होणार, कुठे ते जाणून घ्या  

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणासह (OBC reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मध्यप्रदेश सरकारला (Government of Madhya Pradesh)…
Read More...

नांदेड जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची समुपदेशन पध्दतीने होणार बदली प्रक्रिया

नांदेड : जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्यांची वेळ आणि दिनांक निश्चित झाली आहे. दि. २० ते २६ मे दरम्यान जिल्हा परिषदेच्या बदलीपात्र कर्मचाऱ्यांचे समुपदेशन पध्दतीने बदली प्रक्रिया…
Read More...

शिष्यवृत्तीपासून विद्यार्थ्यी वंचित राहिल्यास महाविद्यालय जबाबदार

नांदेड : जिल्ह्यातील 15 महाविद्यालयातील 1 हजार 660 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर न केल्याने हे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.…
Read More...

हजार रुपयांची लाच स्वीकारणारा मुख्याध्यापक अटक

औरंगाबाद : इयत्या बारावी उत्तीर्ण झालेल्या निकाल प्रमाणपत्र आणि बोर्डाच्या प्रमाणपत्रावर आईचे नाव चुकीचे पडले होते. ते दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्याकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी…
Read More...

जिल्हा परिषद, महापालिका निवडणुक अपडेट

नवी दिल्ली : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वच्च न्यायालयात (Supreme Court) महत्वाची सुनावणी झाली.त्यात ज्या भागात पाऊस नसेल, त्याठिकाणाच्या…
Read More...

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचा आज सर्वोच्च न्यायालयात फैसला

नवी दिल्ली : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत सनिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी वेळ द्या, अशी विनंती करणारी याचिका राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायलयात सादर केले आहे.…
Read More...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला अपघात

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी जवळ एसटी आणि कारचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले…
Read More...

World Hypertension Day २०२२ : उच्च रक्तदाबामुळे चिंता वाढतेय, काय म्हणतात डाॅक्टर जाणून घ्या…

World Hypertension Day २०२२ : धकाधकीचे जीवन, करिअरमधील स्पर्धा, ताणतणाव, कोरोनामुळे गेलेला रोजगार यामुळे खूप कमी वयातच अनेकांना गंभीर आजारांचे निदान होत आहे.
Read More...

खरीप हंगाम : नांदेड जिल्ह्यातील खते, बि-बियाणांच्या उपलब्धतेविषयी महत्वाची आली समोर

नांदेड : उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटेकोर वापर होण्याच्या दृष्टीकोणातून ठिबक सारखे तंत्रज्ञान मोलाचे आहे. संपूर्ण जगाने हे तंत्रज्ञान स्विकारुन कमी पाण्यात अधिकची प्रगती यातून साध्य…
Read More...