जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीविषयी मोठी घडामोड ; निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ आदेश

पुणे : राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका (General election) वेळेत न झाल्याने सध्या त्याठिकाणी प्रशासक राज आहे. दरम्यान, सर्वोच्च…
Read More...

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण  

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची निवड केल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान (NCP National…
Read More...

देशात सर्वाधिक स्त्री जन्मदर कोणत्या राज्यात आहे ? जाणून घ्या…

पुणे : स्त्री जन्मदर वाढविण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना आणि जनजागृती केली जाते. तरीही काही राज्यात हजार पुरुषांच्या मागे जन्मदर कमीच आहे. मात्र, जम्मू-काश्मीर मधून विभक्त करून…
Read More...

महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका ; महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकासंदर्भात…

दिल्ली : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक या obc अरक्षणाविना न घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि ज्या महापालिकाची मुदत…
Read More...

निराकार परमात्म्याला पाहूनच भक्तिमय जीवनाचा प्रारंभ होतो : माता सुदीक्षा महाराज

पुणे : निराकार परमात्म्याला पाहून, जाणून त्याच्याशी प्रेमाचे नाते जोडल्यानेच भक्तिमय जीवनाचा प्रारंभ होतो आणि जीवनामध्ये आनंदाची अनुभूती प्राप्त होते, असे उद्गार निरंकारी सद्गुरू माता…
Read More...

ग्रामपंचायत पोट निवडणूक जाहीर, कोणत्या जिल्ह्यात किती जागांसाठी होणार मतदान जाणून घ्या

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 5 जून रोजी मतदान…
Read More...

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका कधी होणार? ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी दिले…

पुणे : जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या (Zilla Parishad and Panchayat Samiti) निवडणुकीसाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गाला (ओबीसी) आरक्षण मिळाल्याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत…
Read More...

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रचला इतिहास ; जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी केलं कौतुक

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बियाणे बाबत केलेल्या नियोजनामुळे आज शेतकऱ्यांनी स्वयंपूर्णता मिळवून इतिहास रचला आहे. कृषी विभागामार्फत यासाठी गावपातळीवर भर दिला जात…
Read More...

रमजान ईदच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई : मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. …
Read More...

ग्रामीण भागाच्या विकासात जिल्हा परिषदेचे अमूल्य योगदान : अशोक चव्हाण

नांदेड : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून पंचायतराज व्यवस्थेला दूरदृष्टी मिळाली. ग्रामपंचायतीमध्ये लोक सहभागाचे महत्व अधोरेखित झाले. स्थानिक पातळीवरील…
Read More...