Browsing Category

ताज्या घडामोडी

कंधार पंचायत समितीचे किती गण होणार आरक्षित?

कंधार : जिल्हा परिषद गट आणि गंणाची प्रारुप रचनेच काम सुरु आहे. प्रारुप रचना अंतिम झाल्यानंतर आरक्षण निश्चित होणार आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षण (OBC reservation) विना होत असून, आता…
Read More...

राज्यात 66 हजार  ई-बाईक्स व ई-वाहनांची नोंदणी, खरेदी करताना अशी काळजी  

नांदेड : राज्यात पर्यावरण पूरक धोरण राबविण्याचे निश्चित केले आहे. याअनुषंगाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-2021 लागू करण्यात आले आहे. या धोरणानुसार ई-बाईक्स व ई-वाहने यांना या करातून…
Read More...

नांदेड जिल्ह्यातील किती जिल्हा परिषद गट आरक्षित होणार ?

नांदेड : नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या (Population of Nanded district) 24 लाख 16 हजार 184 असून, त्यात अनुसूचित जातीचे (Scheduled Castes)  4 लाख 77 हजार 23 तर अनुसूचित जमातीचे (Scheduled…
Read More...

विधवा प्रथा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, शासनाने घेतला निर्णय

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावा केला. त्याची चर्चा राज्यभर झाली. आता त्यावर राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्या ठरावाचे…
Read More...

Big breaking | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका OBC आरक्षणासह होणार, कुठे ते जाणून घ्या  

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणासह (OBC reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मध्यप्रदेश सरकारला (Government of Madhya Pradesh)…
Read More...

शिष्यवृत्तीपासून विद्यार्थ्यी वंचित राहिल्यास महाविद्यालय जबाबदार

नांदेड : जिल्ह्यातील 15 महाविद्यालयातील 1 हजार 660 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर न केल्याने हे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.…
Read More...

हजार रुपयांची लाच स्वीकारणारा मुख्याध्यापक अटक

औरंगाबाद : इयत्या बारावी उत्तीर्ण झालेल्या निकाल प्रमाणपत्र आणि बोर्डाच्या प्रमाणपत्रावर आईचे नाव चुकीचे पडले होते. ते दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्याकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी…
Read More...

जिल्हा परिषद, महापालिका निवडणुक अपडेट

नवी दिल्ली : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वच्च न्यायालयात (Supreme Court) महत्वाची सुनावणी झाली.त्यात ज्या भागात पाऊस नसेल, त्याठिकाणाच्या…
Read More...

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचा आज सर्वोच्च न्यायालयात फैसला

नवी दिल्ली : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत सनिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी वेळ द्या, अशी विनंती करणारी याचिका राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायलयात सादर केले आहे.…
Read More...