मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावा केला. त्याची चर्चा राज्यभर झाली. आता त्यावर राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्या ठरावाचे… Read More...
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणासह (OBC reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मध्यप्रदेश सरकारला (Government of Madhya Pradesh)… Read More...
नांदेड : जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्यांची वेळ आणि दिनांक निश्चित झाली आहे. दि. २० ते २६ मे दरम्यान जिल्हा परिषदेच्या बदलीपात्र कर्मचाऱ्यांचे समुपदेशन पध्दतीने बदली प्रक्रिया… Read More...
नांदेड : जिल्ह्यातील 15 महाविद्यालयातील 1 हजार 660 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर न केल्याने हे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.… Read More...
औरंगाबाद : इयत्या बारावी उत्तीर्ण झालेल्या निकाल प्रमाणपत्र आणि बोर्डाच्या प्रमाणपत्रावर आईचे नाव चुकीचे पडले होते. ते दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्याकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी… Read More...
नवी दिल्ली : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वच्च न्यायालयात (Supreme Court) महत्वाची सुनावणी झाली.त्यात ज्या भागात पाऊस नसेल, त्याठिकाणाच्या… Read More...
नवी दिल्ली : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत सनिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी वेळ द्या, अशी विनंती करणारी याचिका राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायलयात सादर केले आहे.… Read More...
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी जवळ एसटी आणि कारचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले… Read More...
World Hypertension Day २०२२ : धकाधकीचे जीवन, करिअरमधील स्पर्धा, ताणतणाव, कोरोनामुळे गेलेला रोजगार यामुळे खूप कमी वयातच अनेकांना गंभीर आजारांचे निदान होत आहे. Read More...