मुंबईतील धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिले मत्वाचे आदेश
मुंबई : एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहीम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी 24 तास फोन सुरु ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा, असे निर्देश … Continue reading मुंबईतील धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिले मत्वाचे आदेश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed